कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

इये मुंबईचिये नगरी.. उत्तर रंग (२०१०)

Category:

 

मुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी सर्वप्रथम १९८२ साली लिहिली. जसजसा काळ पुढे गेला तसे संदर्भ बदलले, मुंबईसुद्धा बदलली. या कवितेचा पूर्वरंग १९८२ मध्ये तर मध्यरंग १९९५ मध्ये लिहिला गेला. आता लिहिलेला हा उत्तररंग मुंबईची व्यथा जोरकसपणे मांडतो आहे.

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

इये मुंबईचिये नगरी .. मध्यरंग (सन – १९९५)

Category:

 

मुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी सर्वप्रथम १९८२ साली लिहिली. जसजसा काळ पुढे गेला तसे संदर्भ बदलले, मुंबईसुद्धा बदलली. या कवितेचा हा मध्यरंग १९९५ मध्ये लिहिला गेला.व्यवस्थापन सल्लागार असलेले श्री वैद्य हे अवघे पाउणशे वर्षाचे तरुण आहेत. त्यांचे नजिकचे मित्र त्यांना DS या टोपणनावाने संबोधतात.

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

प्रेम की कर्तव्य ?

Category:

 

युगा मागुनी युगे संपली सुर्याभोवती फिरते अवनी

मिलन त्यांचे कधी होईना सूर्याची ती पाठ सोडेना ।।१।।