भारतीय कसोटी क्रिकेटचा श्रीगणेशा झाला

१९८३ ची विश्वचषक स्पर्धा सुरुवातीपासून नाटयमय ठरली. काही धक्कादायक निकाल या स्पर्धेत नोंदले गेले. भारत, झिंम्बावे या तुलनेने दुबळया संघांनी साखळी फेरीत वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया या बलाढय संघांवर विजय मिळवत धक्कादायक निकालाची नोंद केली.



८९ वर्षापूर्वी भारत इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर पहिली आंतरराष्ट्रीय कसोटी खेळला. हा सामना तीन दिवसांचा होता. मध्यमतेज गोलंदाज मोहंमद निसार यांनी (९३-५) सलामीवीरांना झटपट माघारी धाडल्याने पहिल्या तासातच ३ बाद १९ अशी यजमानांची वाईट अवस्था झाली. मात्र कर्णधार डग्लस जार्डिन (७९) आणि लेस एम्स यांच्या दमदार फलंदाजीमुळे इंग्लंडला पहिल्या डावात अडीचशेची मजल मारता आली. फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता न आल्याने चांगल्या सुरुवातीनंतरही भारताला १५८ धावांनी पराभव पाहावा लागला.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

Author