(१८८०-१९७२)
जन्म – ७ मे १९८०
संस्कृत विद्येचे महापंडीत,
धर्मशास्त्राचा इतिहास हा ग्रंथ लिहीला.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू
१९४२ महामहोपध्याय ही पदवी
१९४६ साली भारतीस प्राच्यविद्यापरीषदेचे अध्यक्ष
१९६३ साली भारतरत्न प्रदान
संस्कृत नैपुन्याबद्दल ‘भाऊ दाजी‘ पारीतोषिक
शिक्षकी नंतर वकीली सुरू केली.
मृत्यु – १८ एप्रिल १९७२