दया पवार यांनी लिहिलेलं बलुतं नावाच आत्मचरित्र, हा आजही अजरामर मराठी साहित्य कलाकृतींच्या दालनामधील एक मैलाचा दगड मानला जातो. नाना तर्हेच्या अमानुष अत्याचार व भीषण अन्याय सोशीत वर्षानुवर्षे भणंग व बकाल जिणे जगणार्यांमधल्या दलित बंडखोर तरूणांचा जीवनपट वास्तववादी व उत्कट शैलीत उलगडणारे हे आत्मचरित्र महाराष्ट्रामधल्या कानाकोपर्यांमध्ये तुफान लोकप्रिय झाले. अशा तर्हेने मराठी वाड्मयसृष्टीतील आत्मचरित्रांचे पर्व वेगाने सुरू झाले.
दया पवार
दया पवार यांनी लिहिलेलं बलुतं नावाच आत्मचरित्र, हा आजही अजरामर मराठी साहित्य कलाकृतींच्या दालनामधील एक मैलाचा दगड मानला जातो.