मायफळ / मायाफल
Category:
आरोग्य लेखसंग्रहह्याचे उपयुक्तांग किटगृह स्वरूप फळ असते.हे चवीला तुरट असून थंड गुणाचे व हल्के व रूक्ष असते.हे कफपित्तशामक आहे.
Category:
आरोग्य लेखसंग्रहह्याचे उपयुक्तांग किटगृह स्वरूप फळ असते.हे चवीला तुरट असून थंड गुणाचे व हल्के व रूक्ष असते.हे कफपित्तशामक आहे.
Category:
आरोग्य लेखसंग्रह
Category:
कथा साहित्य - ललित“मी तुमची मदत करतो. हवालदार सावंत, दोन कप चहा मागवा.” यशवंतने सावंतला इशारा केला. सावंतने आणलेला चहा शिर्के दांपत्याने घेतला.
Category:
कथा साहित्य - ललित“तुम्ही हे जहाल वीष कुठून आणि कसं मिळवत?” यशवंतने प्रशन केला.
“मी ते माझ्या शाळेतून घेतलं. म्हणजे, मी ज्या शाळेत केमिस्ट्री हा विषय शिकवते, तिथून” रजनीने उत्तर दिलं.
“मला नी़ट खुलासेवार सांगा. ” यशवंत.
Category:
लेखसंग्रहगेल्या कित्येक शतकापासून प्रत्येक घराण्याच्या अनेक पिढ्यात पुरूषांचीच मक्तेदारी चालू आहे. अपत्याच्या नावासमोर वडिलांचेच नांव लावले पाहिजे आणि वडिलांचेच आडनाव लावले पाहिजे असा दंडक आहे. पित्याचेच गोत्र मुलाला प्राप्त होते.

Category:
लेखसंग्रहसुप्रसिध्द नट, चरित्र अभिनेते आणि सिने दिग्दर्शक गजानन जागीरदार याचे मूळ आडनाव जहागिरदार असे होते. कॉलेजात शिकत असतांना समाजवादी विचारांनी त्यांना प्रभावित केले. त्यामुळे सरंजामशाहीचे द्योतक असलेले जहागिरदार हे आडनाव सोडून, त्यांनी आपल्या मूळ गावाच्या नावाला कर जोडून काथर्देकर हे आडनाव धारण केले. परंतू हे आडनाव अुच्चारण्यास आणि लिहीण्यास कठीण असल्यामुळे बरेच घोटाळे होअू लागले. काही व्यक्तींना तर ते अुच्चारणेच जमेना. शेवटी त्यांनी जागीरदार हे आडनाव स्वीकारले. कारण जहागीर हा शब्द मूळ फारशी जागीर या शब्दाचा अपभ्रंश आहे. जागीरीमुळे, जहागिरीची बाधाही टळली आणि काथर्देकरामुळे होणारी जिभेची सर्कसही टळली. पुढे जागीरदार हेच त्यांचे आडनाव कायमचे रूढ झाले.
Category:
लेखसंग्रहभारतात, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत वेगवेगळ्या भाषिकांचे, संस्कृतींचे, चालीरिती आणि परंपरा जपणारे प्रदेश आहेत. पंजाब, अुत्तर प्रदेश, बंगाल, राजस्थान, गुजराथ, महाराष्ट्र, कोंकण-कारवार, कर्नाटक, आंध्र, तामीळनाड, केरळ वगैरे प्रदेशात, कुळ ओळखण्याच्या वेगवेगळ्या पध्दती आहेत.


Category:
लेखसंग्रहकाही मराठी आडनावे इतकी विचित्र आणि लाजिरवाणी असतात की, ती, त्या कुटुंबांनी का स्वीकारली, कोणत्या कारणामुळे रूढ झाली आणि पिढ्यानपिढ्या कशी वापरात ठेवली हे फार मोठे गूढ आहे. अशी आडनावे धारण करून समाजात वावरणार्या मुला-मुलींना विशेषतः विद्यार्थी/विद्यार्थीनींना आणि लेकी-सुनांना टीका, निंदा, हेटाळणी आणि टिंगल यांना सतत तोंड द्यावे लागते, मनस्ताप सहन करावा लागतो अशी अडचणीची आडनावे बदलण्याची आवश्यकता आहे. ती आडनावे बदलून घ्यावीशी वाटण्याची प्रेरणा समाजात रुजली पाहिजे. समाजासाठी आडनाव धारण करून, समाजात वावरावयाचे असल्याने, विक्षिप्त आडनावे हा सामाजिक कलंक आहे असे मी मानतो आणि तो पुसण्यासाठी, धुवून काढण्यासाठी पुरोगामी बदलत्या दृष्टीकोनातून उपाय योजायला हवेत, प्रयत्न करायला हवेत. कायदेशीररित्या नावात/आडनावांत बदल करून घेणे हा प्रमुख आणि प्रभावी उपाय आहे.


Category:
लेखसंग्रहसमाजात, आडनावामुळे तो विशिष्ट कुटुंबगट ओळखला जातो. आडनावामुळे त्या कुटुंबातील व्यक्तीच्या आनुवंशिक स्वभाववैशिष्ठ्यांची आणि गुणावगुणांचीही ओळख पटते. विवाह जुळवितांना या माहितीचा फार अुपयोग होतो.
Copyright © 2025 | Marathisrushti