No Picture
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

इये मुंबईचिये नगरी .. पूर्वरंग (सन – १९८२)

Category:

 

मुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी १९८२ साली लिहिली. कवींचे नजिकचे मित्र त्यांना DS या टोपणनावाने संबोधतात. व्यवस्थापन सल्लगार असलेले श्री वैद्य हे अवघे पाउणशे वर्षाचे तरुण आहेत. मुंबईवरचं हे मार्मिक भाष्य आपल्याला नक्कीच त्या काळात घेउन जाईल.

माझ्या प्रत्येक गोष्टीतले स्वामी मी चित्रांमध्ये साकारतो
पॉडकास्ट

माझ्या प्रत्येक गोष्टीतले स्वामी मी चित्रांमध्ये साकारतो

Category:

 

श्री स्वामी समर्थांचं चित्र पाहिलं की चित्रकार म्हणून डोळ्यासमोर येतात सुप्रसिद्ध चित्रकार श्री शेखर साने. विविध भावमुद्रांमध्ये स्वामी समर्थांची सुंदर पेंटिंग त्यानी चितारली आहेत. शंभर-दोनशे नाही.. तर तब्बल ४५०० पेक्षा जास्त !

गडकोटांच्या शौर्यकथा, वास्तुशिल्प आणि अद्भुत वारसा
पर्यटनस्थळे

गडकोटांच्या शौर्यकथा, वास्तुशिल्प आणि अद्भुत वारसा

Category:

 

सह्याद्रीच्या कड्यांवर उभे असलेले किल्ले म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास, पराक्रम आणि अभिमान.

No Picture
साहित्य - ललित

आई जगदंबे

Category:

 

तुझ्या सहस्रावधी रुपांच्या दर्शनाची आस आहे . तुझ्या अस्तित्वाचा ध्यास आहे. माऊली , तुझ्या प्रसन्न आशीर्वादाचा वरदहस्त नित्य लाभावा आणि मायेचा ओलावा आमच्या हृदयात पाझरत रहावा , यासाठी जगदंबे , दोन्ही कर जोडून ही विनवणी करतो आहे .

No Picture
लेखसंग्रह

गाण्यातून उमगणारी लता

Category:

 

लता मंगेशकर यांच्या गाण्यांचा आत्मा म्हणजे भावनांची नाजूक छटा—प्रेम, विरह, भक्ती, आनंद किंवा देशप्रेम.प्रत्येक भावना त्यांच्या सुरेल आवाजातून श्रोत्यांच्या मनाला भिडते. लता मंगेशकर यांचं गाणं हे फक्त सुरावटींचं नव्हे तर भावविश्व उलगडणारं एक अविस्मरणीय अनुभवविश्व आहे.