पूर्वी खान्देश नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाचा पूर्वभाग म्हणजे आजचा जळगाव जिल्हा. सखाराम महाराजांच्या समाधीमुळे व तत्त्वज्ञान मंदिरामुळे संतपीठ ठरलेले जिल्ह्यातील अमळनेर, पर्शियन भाषेतील शिलालेख व पांडववाडा यामुळे ऐतिहासिक ठरलेले एरंडोल, यादवकालीन शिल्पांमुळे पाटण आणि काँग्रेसच्या ग्रामीण भागातील पहिल्या अधिवेशनामुळे जिल्ह्यातील फैजपूर ऐतिहासिक ठरले आहे.
खान्देशातील पूर्व भागाचा जळगाव जिल्हा
पूर्वी खान्देश नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाचा पूर्वभाग म्हणजे आजचा जळगाव जिल्हा.