देशाची राजधानी दिल्लीतील कुतूब मिनारनजीक जवळपास ३ एकराच्या विस्तीर्ण परिसरात अहिंसा स्थळ आहे. या ठिकणी भगवान महावीरची कमळात बसलेली १७ फूट उंच मूर्ती आहे. ५० टनांहून जास्त वजनाच्या मूर्तीची १९८० साली स्थापना करण्यात आली आहे.
येथेच ब्रिटीश अधिकारी थॉमस मेटकॉफ यांनी १९ व्या शतकात तयार केलेला प्रकाश स्तंभ आहे.
Author
Post Views: 10