कळत नाही कुणाचं का पुन्हा नाव येतं आहे,
शांत ओठांवर तुझंच नकळत नाव येतं आहे.
विस्मृतीच्या वाटेवरती ठेवले कितीही पहारे,
आठवणींचे मोडुनी सारे ठाव येतं आहे.
टाळतो मी चांदण्यांना, टाळतो सुगंधी वारे,
का पुन्हा प्रत्येक श्वासात भाव येतं आहे?
रोज माझ्या हासण्यामागे लपविले किती मी अश्रू,
जखम जुनी जागी करून घाव येतं आहे.
शोधताना मी स्वतःला दूर गेलो सर्वांपासून,
तुझ्याच दारी शेवटी हे पाऊल येतं आहे.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
कळत नाही कुणाचं का पुन्हा नाव येतं आहे,
शांत ओठांवर तुझंच नकळत नाव येतं आहे.
विस्मृतीच्या वाटेवरती ठेवले कितीही पहारे,
आठवणींचे मोडुनी सारे ठाव येतं आहे.
टाळतो मी चांदण्यांना, टाळतो सुगंधी वारे,
का पुन्हा प्रत्येक श्वासात भाव येतं आहे?
रोज माझ्या हासण्यामागे लपविले किती मी अश्रू,
जखम जुनी जागी करून घाव येतं आहे.
शोधताना मी स्वतःला दूर गेलो सर्वांपासून,
तुझ्याच दारी शेवटी हे पाऊल येतं आहे.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
Post Views: 3