हा तर सोशिकपणाचा कळस

हा टोलचा राक्षस गाडूनच टाकायला हवा. महाराष्ट्रातील जनता सोशिक आहे म्हणूनच हे राज्यकर्ते रस्त्यावरुन फिरु तरी शकतात. तामिळनाडूमध्ये हा उद्योग करुन बघा बरं... एकेकाला लाथ मारुन हाकलून देतील .....

Anil Nachane - anc@gmail.com



हा टोलचा राक्षस गाडूनच टाकायला हवा. महाराष्ट्रातील जनता सोशिक आहे म्हणूनच हे राज्यकर्ते रस्त्यावरुन फिरु तरी शकतात. तामिळनाडूमध्ये हा उद्योग करुन बघा बरं… एकेकाला लाथ मारुन हाकलून देतील …..

Anil Nachane – anc@gmail.com

Author