p-2035-shevaya-khichadi
खाद्ययात्रा

शेवयांची खिचडी

Category:

 

पाणी ऊकळायला ठेवावे. सर्वप्रथम मूगाची दाळ स्वच्छ धुवून दूप्पट पाण्यात अर्धा तास भिजत घालावी. कढईत तूप गरम करून त्यात शेवया टाकाव्या व मध्यम आचेवर लालसर रंगावर खमंग भाजून घ्याव्या. भाजलेल्या शेवया एकीकडे काढून ठेवाव्या व त्याच कढईत तेल गरम करावे.

नाशिक जिल्हा कृषीमध्ये आघाडीवर
शहरे आणि गावे

नाशिक जिल्हा कृषीमध्ये आघाडीवर

Category:

 

मुंबई (शहर व उपनगर), पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर जिल्ह्यांचा स्थूल राज्य उत्पन्नातील वाटा ५५.६टक्के आहे. भक्कम उद्योग व सेवा क्षेत्रामुळे मुंबईचा वाटा सर्वाधिक २१.५ टक्के आहे.

राज्य सागरकिनार्‍यावरील बंदरे
शहरे आणि गावे

राज्य सागरकिनार्‍यावरील बंदरे

Category:

 

महाराष्ट्र राज्यास ७२० कि.मी. चा सागरी किनारा लाभला आहे. बृहन्मुंबई जिल्ह्यास ११४ कि. मी. ठाणे जिल्ह्यास १२७ कि. मी, रायगड जिल्ह्यास १२२ कि. मी. रत्नागिरी जिल्ह्यास १२० कि.मी.चा समुद्रकिनारा आहे.

महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड
शहरे आणि गावे

महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड

Category:

 

महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड (एमएमबी) ६ लहान बंदरे विकसित करीत आहे. एप्रिल १२ पर्यत तीन मालवाहू धक्यांचे काम पूर्ण झाले असून तीन मालधक्यांचे पूर्वबांधकाम प्रगतीवर आहे.

बॉम्बे हायकोर्टची स्थापना
शहरे आणि गावे

बॉम्बे हायकोर्टची स्थापना

Category:

 

बॉम्बे हायकोर्टची स्थापना १४ ऑगस्ट १८६२ साली झाली. १९९५ साली बॉमबेचे नामकरण मुंबई असे झाले.बॉम्बे हायकोर्टाचे नाव मात्र तेच कायम राहीले.