१२ गेले.. आता १३ चे काय? मराठीसृष्टी टिम २०१२ हे वर्ष सरमिसळीचंच ठरलं. काही आनंदी क्षण आणि अनेक दु:खद क्षण यांनी भरलेलं हे २०१२ साल. २०१३ मधला १३ चा आकडा बर्याच जणांना बोचतोय. पाश्चिमात्य देशात १३ अशुभ मानतात. बघूया २०१३ काय घेउन येतोय……. Save to Read Later — निनाद अरविंद प्रधान Author sachingadkarisachingadkari मराठीसृष्टी टिम