— स्नेहा जैन
ट्रेन मध्ये आंधळी- पांगळी लहान मुलं-माणसं तर इतकी सवयीची झाली आहेत.. की लोकांना त्यांच्याबद्दल अरेरे वाटण्याइतकी सुध्दा भावना उरली नाही.. पण जाणीव नावाचा प्रकार शाबुत राहिला तर काचेपल्याडचे जग विद्रुप स्वप्नासारख उभ राहत..
Copyright © 2025 | Marathisrushti