साहित्य - ललित
दूतवाक्यम्
Category:
साहित्य - ललितमहाभारतामध्ये कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध टळावे आणि शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी भगवान श्रीकृष्णांनी केलेला शेवटचा प्रयास म्हणून विख्यात असलेल्या कृष्णशिष्टाई वर आधारित असणारे महाकवी भासांचे नाटक दूतवाक्यम् !