अरविंद केजरीवाल, संजय निरुपम, दिग्विजय सिंग, पी. चिदंबरम, ओम पुरी आणि सलमान खान या माकडांचं काय करूया आता?
बाकी यांची काय चुक नाही म्हणा..! बाप कोण याचा पुरावा आईकडे मागणारी ही नाजायज अवलाद अशीच वागायची..!! यांची आई चालवून घेत असेल, आम्ही मात्र अजिबात सहन करणार नाही..
आता आपल्यासारख्या सामान्य लोकांनी काम-धंदा थोडा बाजूला ठेवून
“मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदूं ऐसे..
भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी..!
असा उपदेश करणाऱ्या तुकाराम महाराजांचाही हा देश आहे हे आपण विसरलेलो नाही हे या नतद्रष्टांना दाखवण्याची वेळ आली आहे..
चला, तर मग. काही काळासाठी नोकरी-व्यवसाय थोडासा बाजुला ठेवून देशाभिमानासाठा आपल्याला काय करता येईल याचा एकत्रित विचार करूया..
— गणेश साळुंखे
9321811091