(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एका मुलाचे आपल्या वडिलांबद्दलचे विचार

    एका मुलाचे वेगवेगळ्या वयात असताना आपल्या वडिलांबद्दलचे विचार….

      May 25, 2010


  • नवमध्यमवर्गाचे राजकारण

    चिनी बनावटीच्या गृहोपयोगी वस्तू पार केरळपर्यंत मिळायला लागल्याला आता काही वर्षे होऊन गेली. या सर्व वस्तू खासगी क्षेत्रातील उत्पादने आहेत. चिनी उत्पादक हे कसे करू शकले? आर्थिक उदारीकरणाची, खासगीकरणाची चीन व भारतातील प्रक्रिया जवळजवळ एकाच वेळी सुरू झाली.

      August 19, 2010


  • भ्रष्ट्राचाराचा शाप

    मराठी पाउल

      November 27, 2010


  • चाफा बोलेना…चाफा चालेना…

    कवी “बी” यांच्या चाफा बोलेना…चाफा चालेना… या कवितेचा मानसी पटवर्धन यांच्या लेखणीतून उतरलेला रसास्वाद

      June 11, 2017


  • धन्यवाद मोदिजी

    मोदिजींनी किती दिमाख लावुन हे काम केले नक्की वाचाच किती मोठी चालाखी आहे यात मागच्या वर्षी १५ ऑगस्ट २०१५ ला जनधन योजना आणली ज्या योजनेत करोडो गरीब लोकांनी खाते उघडले त्याचा फायदा आता त्यांनाच होणार प्रत्येकाचे बँकेत खाते असल्यामुळे जास्त गोंधळ उडणार नाही त्यामुळे मोदिंनी आधीच खाते उघडायला लावले नंतर बँकेचे खाते आधार नंबरशी जोडण्यात आले कारण आता बँकेत पैसे जमा करण्यासाठी काही पुरावा म्हणुन मोदिंनी आधारकार्ड दाखवण्यास सांगितले याचा फायदा हा की बनावट अकाउंट व बनावट पैश्याला चाप बसेल त्यानंतर 3 महिण्याआधी सर्व काळा पैसा असणार्यांना सांगितलं की जो पैसा असेल तो देवुन टाका काही करणार नाही

    परंतु त्या लोकांनी ऐकलं नाही मग काल ८ नोव्हेंबर च्या रात्री पुर्ण तयारी झाल्यावर ५०० व १००० च्या नोटा बंद करायची घोषणा केली वेळ पण रात्री ८ वाजताच का निवडला माहीत आहे का ?

    कारण देशातील सराफा मार्केट बंद होते ८ वाजता सर्वात जास्त उलाढाल तेथेच होते बँक बंद असते त्यामुळे कुठेही गर्दी किंवा काही चालाखी करता येणार नाही
    अमेरिका च्या निवडनुकीवर प्रचंड सट्टा लागणार होता तो रात्री १ वाजता तर रात्री १२ चीच मुदत दिली त्यामुळे भारतात सट्टाच खेळला गेला नाही हे झाले फायदे आता तुमच्या डोक्यात प्रश्न पडला असेल कि मोदिंनी आधीच का नाही सांगितलं हे सर्व आमची गैरसोय नसती झाली पण मित्रांनो यामागे खुप मोठी हुशारी आहे

    जर आधीच मुदत दिली असती तर ज्या ज्या लोकांनी घरात काळा पैसा लपवुन ठेवला असता त्या लोकांनी पटकण जमीनी , सोनं , प्लॉट , शेअर खरेदी करुन ठेवले असते म्हणुन मोदिंनी ८ वाजता सांगितलं व फक्त ४ तासाची मुदत दिली आता या चार तासांत ते काय करणार आहे का ??

    सगळेच लुटले गेले आहेत कारण इकडे इनकम टँक्स वाले पण तयारच आहेत त्यांना पकडायला आणि घरी ठेवलं तर ते पैसे रद्दी होवुन जाईल यांना आता इकडे आड व तिकडे विहीर असे झालयं

    धन्यवाद मोदिजी

    कृपया हा संदेश सर्वांना कळु द्या

    खासकरुन त्यांच्यासाठी जे म्हणतात मोदिंनी काहीच केलेलं नाही

      November 12, 2016


  • भारतभर हाच पाण्याचा नव्हे तर विचाराचा,कामाचा दुष्काळ आहे हे जाणवते.

    पाणी !! पाणी!! पाणी !! खेड्या पासून भारताची राजधानी दिल्ही पर्यंत सामान्य माणसाचा एकच आक्रोश पाणी द्या!

      June 6, 2010


  • रक्तापलिकडची नाती…

    आयुष्यातले खरे धडे शाळा कॉलेज च्या बाहेरंच मिळतात.. उघड्या डोक्याने ते समजून घेण्याची आपली तयारी हवी.

      May 22, 2023


  • खाद्य-यात्रा

      March 24, 2014


  • प्रादेशिक अस्मिता शिकायची आहे? उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ!

    केरळ ला निसर्गाने जे दिले आहे ते महाराष्ट्राला सुद्धा भरभरून दिले आहे. परंतु मराठी जनतेची आणि राज्यकर्त्यांची मानसिकता बदलत नाही. प्रादेशिक अस्मिता लोप पावल्यामुळे महाराष्ट्राची धर्मशाळा झाली आहे. मराठी भाषा आणि मराठी माणसाला महाराष्ट्राच्या राजधानीत आणि पुणे नाशिक, नागपूर सारख्या शहरात दैन्यावस्था आलेली आहे.

      April 21, 2018


  • गोवा मराठी चित्रपट महोत्सव

    गोव्यात वर्षभर उत्सवी वातावरण असतं. त्यात दरवर्षीचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे सिनेरसिकांना पर्वणीच. विश्वभरातील हजारो प्रतिनिधी, फिल्ममेकर्स या महोत्सवात सहभागी होतात. त्यानंतर आयोजनाच्या बाबतीत म्हणायचा तर त्याहुनही सरस महोत्सव म्हणजे गोवा मराठी चित्रपट महोत्सव. यंदा हा बारावा महोत्सव असून 28, 29 आणि 30 जून रोजी याचे आयोजन केले असल्याची घोषणा आयोजक संजय शेट्ये यांनी केली आहे.

      June 12, 2019