जुन्या काळातील चित्रपटात एक सीन हमखास रहायचा, तो म्हणजे नायिका बागेत चालत असते… चालता चालता तिच्या पायात अचानक काटा रुततो… शेजारी असलेला नायक अलगद तिच्या पायातला काटा काढतो… चित्रपट पुढे सरकत जातो. थोडक्यात काय तर चित्रपटात नायक-नायिकेचे प्रेम फुलवायला आणि चित्रपट पुढे सरकवायला काटा कारणीभूत ठरतो…
काय गंमत आहे पहा..
कॉंग्रेस धार्जिण व बहुदा याच पक्षाकडुन शैक्षणिक पात्रता नसताना देखिल "स्कालरशिप" मिळवुन "अर्थत" झालेल्या याच महान माणसांना टीव्हीवर व वर्तमानपत्रदेखील "नोटबंदी" वर अभ्यासपुर्वक व दुरदृष्टी न ठेवता फक्त मा.पंतप्रधानजींचा हा निर्णय कसा चुकलाय? हे ऐकताना पाहवत नाही हो.....
हं....
या बेकार "अर्थतज्ञांना"... अच्छे दिन नक्कीच आलेत अस म्हणायला हरकत नाही..,,,
असो..... बहुदा.....
खाल्या मिठाला.... "स्कालरशिप" ला जागत असतील....
-- विवेक जोशी
कविता
पत्र लिहून झाल्यावर आपण खाली लिहितो
'कळावे'
पण याचा पत्रातील आधीच्या मजकुराशी काही संबंध असतोच असे नाही. खरंतर पत्राचा समारोप मजकुराशी सुसंगत शब्दांनी व्हायला हवा असं माझं म्हणणं. उदा...
१) प्रिय, तू ज्या रस्त्याने जात आहेस
तो खूप डेंजर आहे.
वळावे...
२) मित्रा, तुझ्या प्रेयसीचा भाऊ
तुला फटकवायला येत आहे.
पळावे...
३) प्रिय, तुझ्या आवडीच्या भजीसाठी
अडीच किलो कांदे पाठवित आहे.
तळावे....
४) प्रिय मित्रा, तू जिच्यावर लाईन
मारत होतास तिला मी पटवून
पिक्चरला घेवून जात आहे.
जळावे...
५) प्रिय, तुझ्या आवडीचा स्पेशल
गायछाप तंबाखू पाठवित आहे.
मळावे...
६) प्रिय आई, तुला नको असलेली
पोरगी घरात सून म्हणून आणणार आहे.
छळावे...
७) मित्रांनो, इतक्या उदाहरणानंतर तरी माझा मुद्दा बरोबर आहे हे तुम्हाला
कळावे...
आणि तुम्ही हसुन हसून
लोळावे...
नोकरीनिमित्त अनेक चाकरमानी आपले गाव सोडून मुंबई-पुण्यात किंवा अगदी परदेशातही स्थायिक झालेले असले तरी त्यांचे मन मात्र गावात गुंतलेले असतेच. आपल्या गावाच्या काही आठवणी, फोटो, उत्सव यांची आठवण आपल्याला नेहमीच येते.
प्रत्येक गावाची एकग्रामदेवता किंवा ग्रामदैवत असते. दिवसातून अनेकदा, अभावितपणे आपण आपल्या ग्रामदेवतेची आठवण काढत असतो. कठीण समयी ग्रामदेवतेचा धावाही करत असतो. पैशाच्या मागे धावणार्या आपल्यापैकी प्रत्येकाच्या पाकिटात ’ग्रामदेवते’चा फोटो असतो.
आता आपण आपल्या ग्रामदेवतेची माहिती अणि फोटो मराठीसृष्टीच्या माध्यमातून जगभरात विखुरलेल्या मराठीजनांपर्यंत पोहोचवू शकतो “माझी ग्रामदेवता” या सदराद्वारे.
ग्रामदेवतेची माहिती आणि फोटो पाठविण्यासाठी येथे Email करा...
गोविंदराव टेंबे, मास्टर विनायक, दुर्गा खोटे, बाबुराव पेंढारकर अशा कलाकार मंडळींच्या सहज-सुंदर अभिनयाने तयार झालेली ही कलाकृती म्हणजे मराठी चित्रपट विश्वातलं “मानाचं सुवर्ण पान” म्हणावं लागेल. ६ फेब्रुवारी १९३२ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला.
आज आपल्यासमोर दहशतवाद, पाकिस्तान आणि चीनबरोबरील सीमाप्रश्न,चीनचा पाण्याचा प्रश्न, भारतातील बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न, श्रीलंकेतील लिट्टेंचा प्रश्न असे अनेक देशांत असलेले परंतू त्यावर तातडीची भुमिका घ्यायला लावणारे अनेक प्रश्न आहेत.
दीपावली हा सण व दीपोत्सव आहे. संपूर्ण भारतात हा साजरा केला जातो. शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी आश्विन कार्तिक महिन्यांच्या संधीकाळात हा सण येतो. येथून शेतकर्यांच्या सुगीच्या दिवसांना आरंभ झालेला असतो.
मोहालीचा भारत-पाकिस्तान सामना बघायला पंतप्रधानांचे खास मेहमान पाकिस्तानातून येणार आहेत. बिघडलेले भारत पाक संबंध क्रिकेट मॅचदरम्यान बिर्याणी खाता खाता झटक्यात सुधारणार आहेत. आणि संबंध सुधारले की बिचार्या कसाबदादा आणि अफझलभाऊंची रवानगी मायदेशात केली जाणार आहे. जय हो!!!!!!!!!!!!!! . .
बकरा झाला – निलेश बामणे
एक विनोदी संवाद आपल्यासाठी
रहावल नाही म्हणुन !
Copyright © 2025 | Marathisrushti