No Picture
शहरे आणि गावे - temp

एक महत्त्वाचे शहर मलकापूर (जिल्हा बुलढाणा)

Category:

 

मलकापूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, त्याला ‘विदर्भाचे प्रवेशद्वार’ असेही म्हणतात. हे शहर विदर्भातील शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्राचे एक महत्त्वाचे केंद्र आहे.

No Picture
शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील एक जुने शहर श्रीगोंदा

Category:

 

श्रीगोंदा हे शहर अहमदनगर जिल्ह्यातील एक जुने शहर आहे. या शहराचा संतांची पुण्यभूमी असा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो.

No Picture
शहरे आणि गावे

बुलढाणा जिल्ह्यातील एक छोटे शहर जळगाव जामोद

Category:

 

जळगाव जामोद हे बुलढाणा जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, तालुका मुख्यालय आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेवर असलेले हे शहर सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले आहे.

No Picture
शहरे आणि गावे

लातूर जिल्ह्यातील औसा येथे मलिक अंबरने बांधलेला किल्ला

Category:

 

लातूर जिल्ह्यातील औसा येथे मलिक अंबरने बांधलेला भुईकोट किल्ला आहे. पूर्वी हा किल्ला अंबरपूर व आम्रपूर नावाने ओळखला जात होता. येथे औरंगजेबाने बांधलेली प्रसिद्ध मशीद आहे.

No Picture
शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर नेवासा

Category:

 

नेवासा हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. संत ज्ञानेश्वरांनी येथेच ज्ञानेश्वरी लिहिली. ज्या खांबाला महाराज टेकून बसले होते, तो खांब आजही तेथे आहे.

No Picture
शहरे आणि गावे

रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण महाड

Category:

 

रायगड जिल्ह्यातील महाड हे तालुक्याचे ठिकाण आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श या शहराला झाला आहे.

No Picture
शहरे आणि गावे

पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर सासवड

Category:

 

सासवड हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, सुप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक महत्त्वाचे नेते आचार्य अत्रे यांचे जन्मगाव आहे.

No Picture
शहरे आणि गावे

बुलढाणा जिल्ह्यातील एक तालुका मुख्यालय असलेले छोटे शहर मोटाला

Category:

 

मोटाला हे बुलढाणा जिल्ह्यातील एक तालुका मुख्यालय असलेले छोटे शहर आहे. मलकापूर, नांदुरा विभागाची मोटाला ही एक उपशाखा आहे. अनेक सरकारी कार्यालये या शहरात आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे राष्ट्रीय कार्य

Category:

 

मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ मध्ये झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मंडळाने आपल्या शिलकी निधीतून राष्ट्रीय कार्यात हातभार लावण्यास सुरुवात केली.

No Picture
शहरे आणि गावे

देशाच्या जीडीपीत १३ टक्के वाटा राज्याचा

Category:

 

महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे नागरीकरण झालेले राज्य आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी १३ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे.