श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – २०
Category:
लेखसंग्रहप्रस्तुत श्लोकात आचार्य श्री भगवान श्री विष्णूच्या मांड्यांचे वर्णन करीत आहेत. त्यासाठी त्यांनी एका पौराणिक कथेचा आधार घेतला आहे.
December 23, 2020
Category:
लेखसंग्रहप्रस्तुत श्लोकात आचार्य श्री भगवान श्री विष्णूच्या मांड्यांचे वर्णन करीत आहेत. त्यासाठी त्यांनी एका पौराणिक कथेचा आधार घेतला आहे.
December 23, 2020
Category:
कथा साहित्य - ललितकोणी नाही तर, तू नक्की येशील याची मला खात्री आहे!’ असा मित्र असेल तर त्याला सांभाळा. कारण जेव्हा सगळे दूर जात असतात, तेव्हा फक्त मित्र जवळ येत असतो!
December 23, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 22, 2020
Category:
लेखसंग्रहभगवान श्रीवैकुंठनाथ श्रीहरीच्या विविध अवयवांचे अलौकिक वैभव वर्णन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज या श्लोकांमध्ये भगवंताच्या गुडघ्यांचे वर्णन करीत आहेत.
December 22, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 21, 2020
Category:
लेखसंग्रहभगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे वर्णन केल्यानंतर आता थोडे वर सरकत आचार्य श्री भगवंताच्या पिंढऱ्यांचे म्हणजे घोट्यापासून गुडघ्यापर्यंतच्या भागाचे वर्णन करीत आहे. या भागाचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे देवी लक्ष्मी सतत या भागाला आपल्या हस्त कमलाने हळूवार चुरत असते. त्यामुळे त्यापासूनच आरंभ होतो. आचार्य श्री म्हणतात,
December 21, 2020
Category:
कथा साहित्य - ललितजगात सर्वात सुंदर गोष्ट कोणती असेल तर, ती ‘कुटुंब’ हे व्यवस्था आहे. तिला वाचावा! जमले तर एखाद पासबुक तुम्हीही उघडून घ्या!
December 21, 2020
Category:
लेखसंग्रहलेखाचे उद्दिष्ट टिचिंग टू द टेस्ट (परीक्षार्थी शिक्षण) पद्धतीचे दुष्परिणाम दाखवत एव्हीडन्स ऑफ लर्निंगकडे जाण्याचा आहे. अजून एव्हीडन्स ऑफ लर्निंग पद्धत प्रायोगिक अवस्थेत आहे म्हणून इथे फक्त निर्देश आहे. सर्टिफिकेट असणे आणि प्रत्यक्ष ज्ञान असणे फरक समजला पाहिजे हा अव्यक्त हेतू.
December 20, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 20, 2020
Category:
नॉस्टॅल्जिया लेखसंग्रहमागच्या पिढीतील ताई-भाऊ, काकू-बापू आणि आमच्या आई-वडिलांचे आदर्श संस्कार आमच्या सर्व बहीण भावंडांवर झालेले. रोज रात्री आम्ही सर्वजण बसून ‘रामरक्षा’ म्हटली. ‘मानसिक शांती’ हीच जमेची बाजू. माझे माहेर गिरगावांत आंग्रेवाडीत. तिथे आम्ही लहान असताना गाववाले विष्णू साठे, रघू आगाशे वगैरे मंडळी तासनतास येत व गप्पा मारीत. ती अशी कां येत असत? हयाच उत्तर कोकणात आल्यावर त्यांची बाजूचीच घरे पाहून मिळालं. कोकणातून मुंबईत आल्यावरसुद्धा एकमेकांना भेटण्याची ओढ आणि आपलेपणा.
December 20, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti