काव्याची सफर

पिंपात मेले ओले उंदीर त्यांचे जहर कडू पिऊन होतील
आत्मे ज्यांचे स्तब्ध शांत मडू ।।१।।

अशाच भाही लहरी येती लहरी घुमून जाती
अशाच काही काव्यकल्पना जीवा घेरुन जाती ।।२।।

परंतु राही अमर जगामधी गाथा तुकारामाची आणि स्मरती
अभंगवाणी नाम्या ऐक्याची ।।३।।

अजुन ऐकवी कुणी वैराणी वाणी मिरेची
ज्ञानदेव तो अमृत पाजी बोधसत्व यासी ।।४।।

--- द्वारकानाथ शंकर (जयंत) वैद्य



पिंपात मेले ओले उंदीर त्यांचे जहर कडू पिऊन होतील
आत्मे ज्यांचे स्तब्ध शांत मडू ।।१।।

अशाच भाही लहरी येती लहरी घुमून जाती
अशाच काही काव्यकल्पना जीवा घेरुन जाती ।।२।।

परंतु राही अमर जगामधी गाथा तुकारामाची आणि स्मरती
अभंगवाणी नाम्या ऐक्याची ।।३।।

अजुन ऐकवी कुणी वैराणी वाणी मिरेची
ज्ञानदेव तो अमृत पाजी बोधसत्व यासी ।।४।।

— द्वारकानाथ शंकर (जयंत) वैद्य