No Picture
शहरे आणि गावे - temp

एक महत्त्वाचे शहर मलकापूर (जिल्हा बुलढाणा)

Category:

 

मलकापूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, त्याला ‘विदर्भाचे प्रवेशद्वार’ असेही म्हणतात. हे शहर विदर्भातील शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्राचे एक महत्त्वाचे केंद्र आहे.

No Picture
शहरे आणि गावे

अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर वारुड

Category:

 

वारुड हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराचा कारभार नगरपालिकेमार्फत चालतो. चुडामणी नदीच्या किनाऱ्यावर ते वसलेले असून या नदीला प्राचीन काळापासून पवित्र मानले जाते.

No Picture
शहरे आणि गावे

अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर शेंदुरजाना घाट

Category:

 

शेंदुरजाना घाट हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. वारुड तालुक्यात ते येते. या शहरातील साक्षरतेचे प्रमाण संपूर्ण अमरावती जिल्ह्यात लक्षणीय आहे.

No Picture
शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील एक जुने शहर श्रीगोंदा

Category:

 

श्रीगोंदा हे शहर अहमदनगर जिल्ह्यातील एक जुने शहर आहे. या शहराचा संतांची पुण्यभूमी असा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो.

No Picture
शहरे आणि गावे - temp

ऐतिहासिक नांदेड जिल्हा.

Category:

 

मराठवाड्यातील औरंगाबाद विभागातील नांदेड जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १० हजार ४२२ चौरस किलोमीटर आहे.

No Picture
शहरे आणि गावे

अकोला जिल्ह्यातील ऐतिहासिक कावड सोहळा

Category:

 

विदर्भातील अकोला जिल्ह्याचे ग्राम दैवत श्री राजराजेश्वर आहे. श्रावण महिन्यातील चवथ्या सोमवारी कावड-पालखीने पुरातन राजराजेश्वराला जलाभिषेक करण्याची प्रथा आहे.

No Picture
शहरे आणि गावे

अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर चिखलदरा

Category:

 

चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.

No Picture
शहरे आणि गावे

गडचिरोली जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

राज्यातील गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ४१२ चौरस किलोमीटर आहे. जिल्ह्यात आदिवासींची विशिष्ट अशी संस्कृती आहे.

No Picture
शहरे आणि गावे

खान्देशातील पूर्व भागाचा जळगाव जिल्हा

Category:

 

पूर्वी खान्देश नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाचा पूर्वभाग म्हणजे आजचा जळगाव जिल्हा.

No Picture
शहरे आणि गावे

आदिवासींसाठी आरोग्य योजना

Category:

 

राज्यात आदिवासींना आरोग्य, रोजगार, पाणीपुरवठा आदी सोयी पुरविण्याच्यादृष्टीने नवसंजीवन योजना सुरु करण्यात आली आहे.